97632 06212 pwatsaru@yahoo.com

आधीपासूनच्या लोकांचं काय झालं?


भारत जन आंदोलन आणि अखिल भारतीय आदिवासी महासभा या दोन संघटनांनी गडचिरोली शहरात 22-23 मार्च 2015 रोजी जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेबद्दल आपण मुळात काही माहिती का करून घ्यायची, याची दोन कारणं लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या कवितेच्या ओळींतून आणि नंतरच्या आकडेवारीतून वाचकांना पटतील अशी आशा आहे. या आशेवर सदर परिषदेत काय काय दिसलं, कोण काय औपचारिक-अनौपचारिक बोललं, याची माहिती वाचकांपर्यंत पोचवायचा हा लहानसा प्रयत्न आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe