97632 06212 pwatsaru@yahoo.com

सार्वजनिक उपक्रम : स्थित्यंतर व नवी दिशा


स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार रेल्वे, पोस्ट आणि टेलिग्राफ, पोर्ट ट्रस्ट, संरक्षणसाधने, मीठ व काही औषधे उत्पादने इतकाच मर्यादित होता. १९४७ ते १९९१ या काळात सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली होती. मात्र त्यांच्या वाढीचा वेग १९८० नंतर मंदावला होता. १९९१ च्या नवीन आर्थिक धोरणानुसार ‘खाउजा’ दृष्टिकोन स्वीकारला गेला. त्याद्वारे हळूहळू परंतु निश्चितपणे खाजगी क्षेत्राचा विस्तार आणि प्रभाव वाढत गेला. आपोआपच सार्वजनिक उपक्रमांचा संकोच होत गेला, हे सर्वविदित आहेच.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe