97632 06212 pwatsaru@yahoo.com

एमआयएमची अपरिहार्य आगेकूच- सुकुमार शिदोरे


अब्दुल कादर मुकादम यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लिमीन (एमआयएम) नामक पक्षाच्या उदयाचा अर्थ व अनर्थ’ या विषयावरील लेख १ मेच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाला आहे. त्या अनुषंगाने काही विचार सादर करीत आहे. एमआयएम हा मुसलमानांचा राजकीय पक्ष वेगळ्या नावाने (मजलिस इत्तहाद बेन अल मुस्लिमीन) १९२७ साली हैदराबादला स्थापन झाला. या पक्षाने सतत निजामाला व भारतीय ‘पोलीस अॅक्शन’च्या काळात रझाकारांनादेखील साथ दिली. १९४८ साली लष्करी हल्ला (‘पोलीस अॅक्शन’) करून भारताने निजामाचे राज्य ताब्यात घेतले व भारतात विलीन केले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe