एनडीए सरकारने शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर केलेल्या निर्बुद्ध चमच्यांच्या नेमणुकींमुळे शिक्षणक्षेत्राच्या होऊ घातलेल्या हानीबद्दल धास्ती वाटणे साहजिक आहे. पण व्यवस्थेला भेडसावणारी ही एकमेव बाब असल्याचे मानायचे कारण नाही. भांडवल-जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाचा विनाश करू पाहणार्या प्रक्रियांची जी मालिका सुरू होते, त्यामध्ये भारतीय संदर्भात जमातवादी फॅसिझमचा शिक्षणक्षेत्रात शिरकाव हा एक अधिकचा, पण महत्त्वाचा घटक आहे एवढेच. सत्यानाश प्रक्रिया, तिच्या 'का व कसे' सांगणार्या सांगोपांग स्वरूपात समजून घ्यायला हवी.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.