भारतीय शिक्षणव्यवस्थेत पाठ्यपुस्तकांचे महत्त्व काय आहे?
- भारतीय शिक्षणव्यवस्थेत पाठ्यपुस्तकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पाठ्यपुस्तक असा एक आस आहे ज्याच्याभोवती वर्गात घडणारं शिक्षण फिरत असतं... ते पाठ्यपुस्तकच आहे ज्याच्या आधारावर परीक्षा घेतल्या जातात. वर्गावर्गात होणाऱ्या शिक्षणावर राज्य सरकारांना निमंत्रण ठेवता यावं यासाठीचं एकमात्र साधन म्हणजेच, पाठ्यपुस्तक!
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.