त्रिपुरा विधानसभेने सात ऑगस्ट रोजी एक ठराव पास करून मध्यवर्ती सरकारला अशी विनंती करण्याचे ठरवले की भारत दंडसंहितेतून फाशीच्या शिक्षेचे प्रावधान काढून टाकण्यात यावे. खून आदी गंभीर गुन्ह्याकरिता गुन्हेगारांना आजीवन कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद असावी अशी शिफारस करण्याचे विधानसभेने ठरवले. इतर राज्यांच्या व मध्यवर्ती कायदे मंडळांनी या त्रिपुरा ठरावापासून बोध व मार्गदर्शन घ्यावे, एवढा तो मौल्यवान आहे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.