मागील काही दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यातील वाळीत टाकण्याच्या घटना आपण सतत ऐकत आहोत. शिक्षणाचा अभाव, कायद्याविषयीचे अज्ञान, गरिबी, वर्षानुवर्षांच्या गावातील चालीरीती, गावकीचा पगडा यामुळे काही चुकीच्या रूढी आजही चालू आहेत. वाळीत टाकण्याच्या घटनेमुळे त्या कुटुंबावर, तेथील लहान मुलाबाळांवर काय मानसिक आघात होत असतील याचा विचार ही तथाकथित गावकी करत नाही. काळानुसार, कायद्यानुसार काही गोष्टी बदलत जाणार. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिस्वातंत्र्य, त्यांचे हक्क यांचा विचार ही गावकी कितपत करते... हा एक प्रश्नच आहे. कायद्याच्या मदतीने या गावकीच्या दादागिरीला दिलेले क्लेरेन्स डिसोजांचे व जिजा हिचे हे एक उत्तर... एक सकारात्मक प्रयत्न.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.