97632 06212 pwatsaru@yahoo.com

फाशीच्या शिक्षेने दहशतवाद आटोक्यात येऊ शकेल?


१२ मार्च १९९३ रोजी मुंबईवर अभूतपूर्व असा दहशतवादी हल्ला झाला. दोन तासांच्या कालावधीत झालेल्या बारा बाँबस्फोटातून आख्खे शहर हादरले. २५८ माणसे मारली गेली तर अन्य ७१३ जण गंभीर जखमी झाले. गुन्ह्याचा तपास, त्यानंतर प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रिया आणि जवळपास २० वर्षांनी खटल्याचा निकाल लागल्यानंतर याकूब मेमनला बाँबस्फोटातील प्रमुख गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ३० जुलै २०१५ रोजी त्याची फाशी अंमलात आणली गेली. आपल्या न्यायालयांनी आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण खटला आणि त्यानंतरची अपिले ज्या सुयोग्य तर्हेने हाताळली यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरावे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe