97632 06212 pwatsaru@yahoo.com

चित्रमय भारत सुधीर पटवर्धन


भारतीय समाज आणि परंपरेची मुळं खेड्यात आहेत. प्रगतिशील आणि आधुनिक विचाराचा समाज हा शहरातच आहे. अशी खेडी आणि शहरांची ढोबळ ओळख. खेडी म्हणजे अडाणी माणसांची वस्ती अशी शहरी मानसिकता तर, प्रत्येक खेड्याला शहराबद्दल आकर्षण. खरा भारत खेड्यातच आहे, हा म. गांधींचा विचार स्वदेशी चळवळीचा केंद्रच होता. ग्रामीण संस्कृतीही परंपरेचा पुरस्कार करणारी होती. स्वदेशी चळवळीपासूनच कलाकार आपल्या परंपरेला जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या कलेत भारतीयत्वाची ओळख दाखवणारी काही प्रतीकं वापरू लागला. म्हणजे त्याने खेड्यातले जीवन, परंपरा हे विषय चित्रासाठी, कलेसाठी निवडले आणि स्वदेशी चळवळीला अनुरूप कलानिर्मिती करू लागला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe