97632 06212 pwatsaru@yahoo.com

बिहारचे गांधी आणि हिंसक मोसमी वारे


27 सप्टेंबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फेसबुक' या कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट दिली. त्या वेळी तिथल्या 'वॉल'वर त्यांनी लिहिलं, 'अहिंसा परमो धर्मः। सत्यमेव जयते.' त्यानंतर दोन ऑक्टोबर ही दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी जयंती. त्यानंतर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. या घडामोडी होत असताना 'रेघ' (ekregh.blospot.in) या ब्लॉग-जर्नलवर खालील 'नोंद' प्रसिद्ध झाली होती. बिहारमधील रणवीर सेना, माओवादी पक्षाचा सशस्त्र मार्ग, राज्ययंत्रणेची व माध्यमांची भूमिका, हिंसा-अहिंसा, असे संदर्भ कमी-अधिक तीव्रतेनं या नोंदीला आहेत. या संदर्भांमधलं वास्तव पत्रकारी-लेखकीय मर्यादेत नोंदवायचा हा प्रयत्न आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe