बईतील 47 खाजगी गिरण्या आणि 13 सार्वजनिक विभागातील गिरण्या ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा जानेवारी 1982 मध्ये संप पुकारला तेव्हा गिरणगावामध्ये-म्हणजे गिरगावामध्ये उत्साहाचे वातावरण होते. गिरगावात ही कामगारमंडळी त्यांच्या कुटुंबासह राहत होती. त्यांच्यामध्ये एक सामाजिक एकोपा होता आणि म्हणून कामगारांना एक संघटित शक्तीची जाणीव होती. हजारो कामगार मोर्चांमध्ये सामील होऊन अधिक वेतन आणि कामगार संघटनांच्या नियमांमध्ये बदल अशा मागण्या करत होते. जवळच्या जिल्ह्यांमधून शेतकर्यांनी धान्य पाठवायला सुरुवात केली होती आणि ह्या संघर्षाला पाठिंबा दिला होता.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.