97632 06212 pwatsaru@yahoo.com

ग्रामीण समाज आणि साहित्य : सद्यस्थिती


‘गावगाडा’ पद्धतीचे काळाच्या पडद्याआड जाणे आवश्यक होते. अपवादाच्या कथा सांगता येतील, त्या सांगितल्याही जातात, मात्र त्यामुळे एकूण वस्तुस्थिती बदलत नाही. आणि ‘गावगाडा’ पद्धतीची वस्तुस्थिती हीच आहे की, त्या व्यवस्थेत अलुतेदार-बलुतेदारांचे शोषण झाले आहे. देशमुख, पाटील, कुलकर्णी यांनी गावातल्या गोरगरिबांचे शोषण केले आहे. लेकीबाळींच्या अब्रू लुटल्या गेल्या आहेत. तेव्हा ‘गावगाडा’ पद्धतीचे समर्थन करता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या सामाजिक व्यवस्थेचे स्वागतच केले पाहिजे. मग त्या व्यवस्थेत अनेक दोष असले तरीही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe