97632 06212 pwatsaru@yahoo.com

ग्रामीण समाज आणि साहित्य : सद्यस्थिती


आजच्या व्यवस्थेत अनेक माणसे व्यवस्थेला आणि माणसांना बनवत आहेत, फसवत आहेत. माणसांचे वर्तन विश्वासार्ह राहिले नाही, हे आजचे वास्तव आहे; पण कालचे वास्तवही यापेक्षा फार वेगळे नव्हते. माणूस स्वभावतःच तसा आहे. त्याला मिळालेल्या संधीप्रमाणे तो स्वत:चा स्वार्थ साधत असतो. सामान्यत: माणूस आपणहोऊन चांगला वागत नसतो, प्रामाणिकता जपत नसतो. म्हणून तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणार्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. त्या आजही आहेत. तेव्हा माणसांवर नियंत्रण ठेवणार्या व्यवस्था अधिक सक्षम असायला हव्यात. सांगायचे म्हणजे सध्या माणसे बिघडली आहेत असे म्हणण्याऐवजी माणसांवर नियंत्रण ठेवणार्या आपल्या व्यवस्था सक्षम नाहीत, असे म्हणणेच वस्तुस्थितीला धरून होणार नाही का?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe