97632 06212 pwatsaru@yahoo.com

कोलमडून गेलेल्या सामान्य माणसाच्या ‘जगण्याची गाथा’


‘जगण्याची गाथा’ हा कवी मोहन कुंभार यांचा चंद्रकांत पाटील यांनी संपादित केलेला, मुंबईच्या लोकवाङ्मयगृह प्रकाशित, आरंभाच्या मालिकेतील 90 कवितांचा संग्रह. आपल्या अवतीभोवतीच्या, विशेषत: कोकणच्या सांस्कृतिक पर्यावरणातील बदलांचा विचार मांडणारी ही कविता. जागतिकीकरणामुळे सर्वसामान्य माणसांचं जीवन धोक्यात येऊन आणि पराकोटीचा संघर्ष करूनही शेवटी खूप हार ज्याच्या वाट्याला आली अशा या सर्वसामान्य माणसाच्या कोलमडून गेलेल्या ‘जगण्याची गाथा’ या कवितासंग्रहाच्या केंद्रस्थानी आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe