97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्वातंत्र्याच्या कसोटीचा क्षण


सांप्रतकाळी देशात 'देशद्रोहा'चे वारे वाहते आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणानंतर तर हे वारे अधिकच तप्त होऊन वादळवारे झालेले आहे. हे वादळवारे थांबवण्याची गरज आहे. मेकॉलेच्या दंडसंहितेनुसार देशद्रोहाची व्याख्या फार पूर्वी म्हणजे 1898 मध्ये पुढील अर्थाने केली गेली होती : कायद्याने प्रस्थापित केलेल्या सरकारविषयी घृणा, तिरस्कार अथवा असंतोष (तोंडी अथवा लेखी भाषिक कृतीने किंवा चिन्हांनी वा दृश्यात्मक चित्रणातून किंवा अन्य रीतीने) निर्माण करणे अथवा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe