97632 06212 pwatsaru@yahoo.com

श्री श्री रविशंकर आणि नवयुगातील संप्रदायांची रोगचिकित्सा


मार्च 2001 मध्ये एका लेखात मी म्हटले होते की, तालिबान्यांनी बामियानची बुद्धमूर्ती फोडणे आणि भारतात बाबरी मशिदीचे उद्ध्वस्त होणे यात मूलभूतरीत्या काहीच फरक नाही. जेवढ्या संख्येने अफगाणिस्तानात मुल्ला ओमर आहेत तेवढेच भारतातही गिरीराज किशोर आहेत. ज्या राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये मी हा लेख लिहिला होता, तिथे मी त्यावेळी नोकरी करत होतो. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसातच मला श्री श्री रविशंकर यांच्या एका शिष्याकरवी निरोप आला की या ते या लेखाबाबत माझ्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहेत. बामियान बुद्ध आणि बाबरी मशिदीचा उल्लेख एकत्र आल्यामुळे हे ‘नवयुगाचे गुरू’ काहीसे अस्वस्थ झालेले असल्याचेही मला त्याच्याकडून कळले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe