97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळ निर्मूलन करू शकेल?


सोमिनाथ घोळवे 1972 नंतर महाराष्ट्राला तीव्र अशा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मात्र 1972 नंतरही अनेक लहानमोठे दुष्काळ महाराष्ट्रात पडले. पण त्या दुष्काळाची तीव्रता आताच्या दुष्काळाप्रमाणे जाणवली नाही. 2012-13, 2014-15 आणि आता 2015-16 अशा सलग तीन वर्षे दुष्काळाला महाराष्ट्र सामोरा जात आहे. या तिन्ही वर्षाचा दुष्काळ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात अत्यंत तीव्र आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शेती आणि पाणीसाठे वाढवण्यासंबंधीत विविध योजना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी शासनाच्या काळापासूनच राबवण्यात येत होत्या. मात्र प्रशासकीय अडथळा, स्थानिक पातळीवरील कंत्राटी पद्धत, राजकीय हितसंबंध, दुष्काळ निर्मूलनाच्या कार्यक्रमात विविध मार्गाने होणारे गैरव्यवहार, उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य असे नियोजन नसणे आणि दुष्काळ निर्मूलनास राजकीय कार्यक्रम न बनवणे इत्यादी कारणांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाला दुष्काळावर मात करण्यात अपयश आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe