97632 06212 pwatsaru@yahoo.com

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला दलितांचा आक्रोश


आनंद तेलतुंबडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने जगभरात अनेक समारंभांचे आयोजन केले जात असताना भंगीकाम करणारा दलितांमधला एक गट दिल्लीत एकत्रित आला. चार महिन्यांपूर्वी आसाममधील दिब्रुगडपासून ‘भीमयात्रा’ या नावाने आपली पदयात्रा सुरू करून त्यांनी जवळपास 3,500 किलोमीटरचा प्रवास 125 दिवसांत केला आणि 30 राज्यांतील 500 जिल्ह्यांची पायपीट केली. अखेर ते दिल्लीच्या जंतरमंतर येथे येऊन पोहचले...

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe