97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकरीझम : जातिअंताचा गोळीबंद कार्यक्रम


14 एप्रिल 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला 125 वर्षे पूर्ण झाली. हे वर्ष त्यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून राज्यभर, देशभर आणि जगभर साजरे केले जात आहे. या कार्यात जसा केंद्र सरकारने आणि विविध राज्य सरकारांनी पुढाकार घेतला आहे, तसा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक संस्था-संघटनांनीही उत्साह दाखविला आहे. बाबासाहेबांची देशविदेशात स्मारके, पुतळे, संसदेचे विशेष अधिवेशन असा सगळा उत्सवी धूमधडाका सुरू आहे. कानठळ्या बसविणार्या या गदारोळात जातिअंत हा जो त्यांच्या जीवनाचा ध्यास होता, त्यावर मात्र फारसे कुणी बोलायला तयार नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe