97632 06212 pwatsaru@yahoo.com

एकजातीय राजकीय वर्चस्वाला प्रादेशिक किनार


8 जुलै 2016 रोजी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजप नेतृत्वाकडून आणि माध्यमांतून अशी चर्चा सुरू झाली की, या विस्ताराने सोशल इंजिनिअरिंग साध्य झाले. पण फडणवीसांचे असो वा यापूर्वीचे मंत्रिमंडळ असो त्यात सर्व समाजघटकांना स्थान मिळाले आहे, असे दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळांची विशेषतः कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सामाजिक आणि प्रादेशिक पार्श्वभूमी अभ्यासल्यास कोणत्या समाजघटकांस व कोणत्या प्रदेशास स्थान मिळाले, ते किती प्रमाणात मिळाले, मराठा समाजास अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्याचे आधार काय, सत्तांतर झाल्यास कॅबिनेटच्या सामाजिक-प्रादेशिक स्वरूपात काय बदल होतो याचा आलेख प्रस्तुत लेखात मांडला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe