97632 06212 pwatsaru@yahoo.com

गंजलेली विकासाची हत्यारे धारदार करू!


महाराष्ट्रामध्ये पंचायत राजव्यवस्था व सहकार हे ग्रामीण भागातील विकासाचे मोठे आधारस्तंभ समजले जात. एकीकडे राज्यसंस्थेचा आधार देऊन ग्रामीण विकासाचे स्थानिक पातळीवर नियोजन करणारी लोकप्रतिनिधींची रचना व स्थानिक पातळीपर्यंत अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध झाली, तर दुसरीकडे नागरी समाजातील सहकार हे माध्यम घेऊन आर्थिक विकासाचा प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला. परंतु याचा लाभ किंवा विकास हा सर्वत्र सारख्या पद्धतीने घेतला गेला नाही किंवा झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून पुढे ग्रामीण विकासातील महाराष्ट्र पातळीवरील विषमता पुढे येत असताना दिसते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe