97632 06212 pwatsaru@yahoo.com

जोगेन चौधरी


कथनशैलीत चित्र काढण्याची परंपरा भारतात अत्यंत महत्त्वाची होती. मौखिक वाङ्मयपरंपरेने साहित्याबरोबर नाट्य, नृत्य, शिल्प, चित्र हेही व्यापून टाकले होते. अशा मिश्र कलेचा हा काळ. एखादी पुराणकथा साहित्याचा, काव्याचा तसेच नृत्य, नाट्य किंवा चित्र-शिल्पाचाही आधार असे. त्यातूनच कलानिर्मिती करणे, म्हणजे कुठल्यातरी पुराणातल्या विषयाला त्या त्या कलाप्रकारातून प्रगट करणे अशी धारणाच होती. विषय आयतेच असल्याने चित्रकारांना फक्त त्यांचे कसब दाखवणेच महत्त्वाचे होते. आपल्या सर्वच भारतीय कलांवर काव्यप्रतिमा आणि सांगीतिक लयीचा पूर्ण प्रभाव आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe