97632 06212 pwatsaru@yahoo.com

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण चळवळीचा आढावा


पृथ्वीवरील निसर्गाचे सर्व व्यवहार दोन प्रकारे चालत असतात. एक व्यवहार सृष्टीला सतत विनाशाकडे नेत असतो. सर्व चराचर सृष्टीची स्वाभाविक वाटचाल हळूहळू थंड होण्याकडे, गतिशून्य होण्याकडे, अनावस्थेकडे चालू असते. जर बाहेरून मदत मिळाली नाही, तर एक दिवस ही सृष्टी आपसूकच अचेतन होईल. पृथ्वीवरील प्रत्येक व्यवस्थेचं असंच असतं. ह्या व्यवहाराप्रमाणेच ऊर्जेचाही व्यवहार चालू असतो. मानवी बुद्धी आणि ध्येयासक्तता ह्यांचा योग्य आणि शहाणपणाने वापर करून ऊर्जेची काटकसर न केल्यास एक दिवस ऊर्जा संपुष्टात येईल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe