97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारतीय समाजशास्त्रं कितपत समतावादी आहेत?


भारतात समाजशास्त्र या विषयानं शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. परंतु भारतीय विद्यापीठांमध्ये, शिक्षणसंस्थांमध्ये व महाविद्यालयांमध्ये गतकाळात आणि समकालीन वातावरणातही ज्या पद्धतीनं 'समाजशास्त्रां'चा व्यवहार चालतो, त्यावर विविध छटांमधील वर्चस्वाचा प्रभाव आहे. भारतीय समाजशास्त्राच्या व्यवहारामध्ये दिसणार्या वर्चस्वाच्या किमान तीन छटा समाजशास्त्रज्ञांनी अधोरेखित केलेल्या आहेत : ब्रिटिश, युरोपीय व अमेरिकी.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe