97632 06212 pwatsaru@yahoo.com

विषमता वाढविणारे शैक्षणिक धोरण


शिक्षणातील भाषा आणि संस्कृती या मुद्द्याखाली (प्रकरण 4/4.11) आलेले विवेचन असे : ‘त्रिभाषा सूत्री धोरणाचा आजपर्यंतच्या धोरणात समावेश आहे. परंतु बर्याच राज्यांमध्ये अमलबजावणीत भरकटलेपणा दिसतो. भाषा ही भावनिक गोष्ट असल्यामुळे एकच धोरण सर्वांचे समाधान करू शकणार नाही. काळ जाईल तसा राज्य शासनांनी लोकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन बदल केले. परिणामी विद्यार्थ्यांना आंतरराज्य, आंतरविभागीय आणि जागतिक गती ओळखून भाषेची कौशल्ये विकसित करणे शक्य व्हावे.’ राज्यशासनांनी बदल केले ते म्हणजे खाजगी शाळा काढायला विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढायला, परवानगी द्यायची.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe