97632 06212 pwatsaru@yahoo.com

लहान शेतकरी आणि शेतीबाह्य उत्पन्न


भारतातील शेतकरीवर्गाचा गाभ्याचा प्रश्न हा शेतीचे लहान होत जाणारे आकारमान आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी शेती हा आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची व्यवस्था झाली, दुष्काळ पडला नाही, शेती उत्पन्न चांगले झाले, भाव चांगले मिळाले तरी शेतकर्याचे प्रश्न सुटले असे होत नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe