सन 2002 सालात भारत देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्य असलेल्या गुजरातमधील अनेक प्रांत जमातवादी हिंसाचाराने होरपळून निघाले. भारतातील सर्वाधिक प्रमाणात दूरदर्शनवर चित्रित व प्रदर्शित झालेला जमातवादी हिंसाचार असल्याचे त्याचे वर्णन केले जाते. पूर्वी घडलेल्या कोणत्याही अशा प्रसंगापेक्षा ह्या हिंसाचारी घटनेने अत्याधिक लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावर प्रचंड टीकाटिपण्णी झाली. आणि तरीही सन 2014 तील अति महत्त्वपूर्ण ठरलेल्या राष्ट्रीय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात असे प्रश्न उपस्थित केले गेले, की भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वात यशस्वी राज्य प्रशासनांपैकी गुजरात हे एक राज्य असताना 2002 साली घडलेला हिंसाचार इतकाच त्या सरकार व प्रशासनाचा वारसा असल्याचे का बरं सारखे सारखे सांगितले जाते आहे?
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.