97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ताराबाई शिंदे


विद्युत भागवत ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला ‘स्त्रीपुरुषतुलना’ हा निबंध 1882 मध्ये प्रसिद्ध झाला. या निबंधात वसाहतवादी काळात भारतीय स्त्रियांच्या दुय्यमत्वाचा मुद्दा अधोरेखित झाला होता आणि पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे तसेच आनंदीबाई जोशी अशा वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करणार्या स्त्रिया या प्रश्नासंदर्भात बोलूही लागल्या होत्या. परंतु ताराबाई शिंदे यांचा एकमेव निबंध किंवा पंडिता रमाबाई यांचा ‘स्त्री-धर्मनीती’ हा ग्रंथ, तसेच आनंदीबाई जोशी यांनी गोपाळरावांना लिहिलेली पत्रे हे सर्व लेखन जवळजवळ 1975 पर्यंत अंधारातच होते. ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध 1975 साली स. गं. मालशे यांच्या संपादकत्वाखाली ग्रंथरूपाने पुन्हा एकदा प्रकाशात आला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe