आपल्या देशाला आणखी देवांची गरज तर नाहीच; पण पंतप्रधान कार्यालयाला आपण जे अतोनात महत्त्व देऊ लागलो आहोत, तेही कमी करण्याची गरज आहे. असे शहाणिवेचे उद्गार काढणारा लेखक आज एका गंभीर आजाराने नवी दिल्लीतील रुग्णालयात भरती आहे. वृद्धत्व आणि त्यातून उद्भवणारे आजार येण्याच्या खूप पूर्वीपासून हा लेखक भाजपच्या वतीने सुशासन आणि लोकशाही उत्तरदायित्व यासंबंधी अशीच विवेकपूर्ण मांडणी करत असे. या लेखकाचे नाव आहे जसवंत सिंग. वाजपेयी सरकारमधला एक अत्यंत मवाळ, सुविद्य आणि जबाबदार मंत्री.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.