97632 06212 pwatsaru@yahoo.com

संतश्रेष्ठ चोखोबांचे सामाजिक तत्त्वज्ञान


तेराव्या शतकाच्या अखेरीस संत चळवळ उदयास आली. अंधश्रद्धा, ढोंगीपणा व सामान्य जनांची धार्मिक स्तरावर होणारी कोंडी फोडण्यासाठीच जण् महाराष्ट्रात संत चळवळ उदयास आली व ह्या संत चळवळीचे कार्य आध्यात्मिक उन्नती व सामाजिक क्षेत्रातील जातीय भेदभांव नष्ट व्हावा यासाठी होते. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संतांनी केले. पंढरपूरच्या पांडुरंगाला आपले परम दैवत मानून व त्या विठुरायाला भक्तीच्या केंद्रस्थानी मानून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. आपली शब्दरूपी शस्त्रे वापरून त्यांनी बहुजन समाजात जागृती घडवून आणली. समता-बंधुत्व याचा अर्थ उलगडून सांगितला. मनुष्यजातीने श्रेष्ठ ठरत नसतो तर तो आपल्या चांगल्या विचारांनी, वर्तनाने व ज्ञानाने मोठा ठरतो, हे त्यांनी दाखवून दिले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe