97632 06212 pwatsaru@yahoo.com

फुलेवादाची परंपरा आणि समाजक्रांतीचा पेच - पूर्वार्ध


सामाजिक वास्तव समजून घेणे व त्यात क्रांतिकारी बदल घडवणे हे कॉ. वैद्यांच्या तत्त्व आणि इतिहास मीमांसेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे. मार्क्स म्हणतो, त्याप्रमाणे जग बदलण्याचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतोच, पण बदलत्या परिस्थितीत जगाचा पुन्हा पुन्हा अर्थ लावणे त्यांना तितकेच महत्त्वाचे वाटते. समाजवास्तव बदलण्यासाठी जगाचे निरनिराळे अर्थ लावणार्या विचारप्रवाहांशी संवाद करणे त्यामुळेच त्यांना आवश्यक वाटते. मार्क्सवादी विचारधारेप्रमाणेच शोषणाविरोधात लढण्याची प्रेरणा व समतेची आस बाळगणार्या फुले परंपरेबरोबर संवाद करण्याची भूमिका त्यांनी मोठ्या आस्थेने घेतली आहे. फुलेप्रणीत जातिविरोधी चळवळींना वर्ग चळवळींशी जोडण्यासाठी त्यांना हा संवाद जसा त्यांना हवा आहे, तसा मार्क्सवादी सिद्धान्त व व्यवहाराचा विकास व विस्तार करण्यासाठीही त्यांना तो आवश्यक वाटतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe