97632 06212 pwatsaru@yahoo.com

जा, मोदीशेठना जाऊन विचारा!


सांगली जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाचे शहर विटा. जवळपास साठ हजार लोकसंख्या. द्राक्षाच्या शेतीशिवाय मुख्य उद्योग सोने, कापड, पोल्ट्री इत्यादी. एमआयडीसी आहे पण जवळपास बंद अवस्थेत. नोटाबंदीनंतर विट्याचे मंदीचे अर्थकारण अजूनच धोक्यात आले असल्याचे कापडउद्योगात काम करणारे एक कारखानदार, प्रकाश मराठे यांनी स्वानुभवातून स्पष्ट केले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe