97632 06212 pwatsaru@yahoo.com

गरीब-श्रमिकाचे जिणे उद्ध्वस्त करणारा निर्णय


उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात असलेले सहारनपूर हे तुलनेने एक सधन असलेले जिल्ह्याचे ठिकाण. नोटाबंदीच्या निर्णयामुळे येथील लोकांची उपजीविका धोक्यात आलेली आहे. निर्णयाला जवळपास महिना उलटत आलेला असताना शहरी तसेच ग्रामीण भागात फिरून मी 50 मुलाखती आणि 4 गटचर्चांद्वारे परिस्थितीचा धांडोळा घेऊ पाहिला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe