97632 06212 pwatsaru@yahoo.com

आततायीपणा व आवेश, अर्थात अहंभावाचा अनर्थ


एक वगळता सारे सरसंघचालक विज्ञानाचे पदवीधर असूनही इतका कडेकोट विचार करतात अथवा करायला लावतात याचा अर्थ त्यांचे ब्राह्मण्य अत्यंत उर्मट, उद्धट अन् कठीण आहे असेच म्हणावे लागते. साहजिकच मोदींना जो एकांड्या व आत्मलुब्ध कार्यशैलीचा वारसा मिळाला तो नोटबंदीच्या आततायीपणामुळे सबंध भारताला अनुभवास आला. म्हणून संघमुक्त भारत ही घोषणा व कार्यक्रम ब्राह्मण्यग्रस्त मुक्त भारतासाठीही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe