97632 06212 pwatsaru@yahoo.com

कोसळत्या गावगाड्याचे इतिहाससाक्षी विवेचन


तुकाराम महाराजांना ‘शेतकर्यांचा संत’ आणि शिवाजी महाराजांना ‘शेतकर्यांचा राजा’ म्हणून ओळखणारे पहिले विचारवंत म्हणजे महात्मा जोतीराव फुले होत. शिवाजी महाराज कुणब्यांचे म्हणून ‘कुळवाडीभूषण’ होत हे सिद्ध करणारे अनेक पुरावे त्यांनी आपल्या संशोधनातून व लेखनातून दिले आहेत. पण नंतरच्या काळात शिवाजी महाराजांविषयी जे लेखन झाले, विशेषत: कादंबरी-कथा इत्यादी ललित लेखनाच्या माध्यमातून जे शिवाजी महाराज मांडले जातात, त्यात त्यांच्या कृषिविषयक धोरणांचा अभाव जाणवतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe