97632 06212 pwatsaru@yahoo.com

आयोगाचे आव्हान हे मतदारांचे आव्हान


भारतात निवडणूक आयोगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशात 83 कोटी मतदारांपैकी 55 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. पण सत्ताबदलाच्या काळात निवडणूक आयुक्त निःपक्षपातीपणे कार्य बजावत असताना त्यांनाही काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्या आव्हांनाची चर्चा डॉ. तुषार निकाळजे यांनी ‘भारतीय निवडणूक प्रणाली ः स्थित्यंतर व आव्हाने’ या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्णरीत्या केली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe