97632 06212 pwatsaru@yahoo.com

अण्णा भाऊ साठे : मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद


1917 मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली. तेव्हापासून साम्यवादाचा प्रसार जगभर होऊ लागला. सुमारे दहा वर्षांच्या काळात भारतात आणि महाराष्ट्रात साम्यवादाचा परिचय झाला. भारतामध्ये रशियन राज्यक्रांतीनंतर मार्क्सवादी विचार मोठ्या प्रमाणात पसरले. रशियात भांडवलदार वर्गाची सत्ता नष्ट करून त्यांच्या हाताखाली शेकडो वर्षे पिचलेल्या गरीब शेतकरी आणि कामगार वर्गाचे कल्याण साधणे हा या क्रांतीचा उद्देश होता. या क्रांतीच्या प्रेरणेतून पुढे भारतीय कामगार वर्गाला संघटित करून लढा उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe