घटना परिषद घटना बनविण्याचे काम अधिकार्यावर सोपवितच नव्हती. तसे सोपविणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील दिग्गज नेत्यांच्या विचारांचा क्षमतांचा अधिक्षेप होता व त्यांचा तो अपमान होता. यातून हे स्पष्ट होते की राव यांनी भारतीय घटनेचा पहिला ‘मसुदा’ तयार केला, असे य. दि. फडके सांगतात ते खरे नव्हे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.