नोटाबंदीच्या निर्णयाने देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सामान्य जनतेला तात्काळ फायद्याऐवजी प्रचंड गैरसोय व मनस्ताप सहन करावा लागला. त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल असे माझ्यासह अनेकांना वाटत होते पण नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आश्चर्यकारक निकाल दिसला. शहरी, ग्रामीण भागातील लोकांनी एक प्रकारे नोटाबंदीचे समर्थन केल्याचे स्पष्ट झाले. सुरवातीच्या काळात मला भेटलेला प्रत्येक सामान्य माणूस नोटाबंदी केली चांगलंच झालं, काळ्या पैशावाल्या बड्या धेंडांना एका झटक्यात धडा शिकवला जाईल बघा अशा आशयाचे बोलत असे. अनेकांना वाटते की या देशात आपण सोडून सगळे काळे धन बाळगणारे बदमाश आहेत. त्यांना या नोटाबंदीमुळे धडा शिकवला जाईल.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.