नव्वदनंतरच्या मराठी साहित्यात आकाराला आलेल्या मुस्लीम साहित्याच्या संदर्भातही हाच विचार मांडता येईल ज्यातून तो समकाळातल्या जाणिवा घेऊन मांडणी करतो आहे. याचेच प्रतिनिधित्व 'जुबा' ही कादंबरी करते असे आपल्याला म्हणावे लागते.