97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुकुंदराव पाटील – मध्यमजातीय शेतकरी जाणीव व अस्पृश्यतेविषयक चिंतन


विसाव्या शतकाच्याच सुरुवातीच्या दशकामध्ये राष्ट्रीय चळवळीत टिळकानंतर गांधींच्या नेतृत्त्वात ब्राह्मणी राष्ट्रवादाचा जोर वाढत होता. दुसऱ्या बाजूला जातिविरोध, अस्पृश्यताविरोध, स्त्री-पुरुष समानता ही सत्यशोधक विचारसरणी मागे पडून ब्राह्मणेतर उच्चवर्गीय जातींचे संघटन व हितसंबंधाचे राजकारण आकारास येऊ लागले. अशा बदलत्या परिस्थितीचा वेध घेत मुकूंदरावांनी ब्राह्मणी सनातनवादी राष्ट्रवादाला रोखण्यासाठी जातिअंत व अस्पृश्यतेला विरोध करणाऱ्या सत्यशोधक विचारांना आपल्या लढाईचे हत्यार बनवले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe