97632 06212 pwatsaru@yahoo.com

अजिंक्य भाजप : कारणं आणि दिशा


खरं म्हणजे गेली तीन वर्षं देशातील काही मंडळी ज्याची दखल घेण्याचं टाळत आले होते ती घडामोड अधोरेखित करण्याचं काम उत्तर प्रदेशच्या निकालांनी केलं आहे. ती म्हणजे भारतीय राजकारणातील मुख्य सत्ताकेंद्र म्हणून भारतीय जनता पक्षाचा झालेला उदय. या निकालांमुळे अनेकांना धक्का बसलेला दिसतो आहे. पण या धक्क्यामागचं मुख्य कारण म्हणजे देशाचं राजकारण बदलतं आहे, याची चाहूल घेण्यात आलेलं अपयश किंवा या बदलाची नोंद घेण्याबद्दल असणारी अनिच्छा.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe