97632 06212 pwatsaru@yahoo.com

भांडवलशाही राज्य कसे करते?


भांडवलशाही संरचनेमधून आर्थिक असमानता, गरिबी वाढीस लागणार; शिक्षण, आरोग्यासारख्या सामाजिक सेवांमधून शासनाने अंग काढून घेतल्यामुळे लोकांना या अत्यावश्यक सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार; यातून सामान्य लोकांमध्ये असंतोष तयार होणार हे काय भांडवलशाहीचे धोरणकर्ते, ती धोरणे ठरवतांना जाणून नसतात असे थोडेच आहे. सामान्य लोक आपल्या प्रश्नांसचे सारे खापर त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर फोडणार, भारतात खोलवर रुजत चाललेल्या संसदीय लोकशाहीत या असंतोषाचे प्रतिबिंब मतदानात उमटणार व सत्ताधार्यांरविरूद्ध मतदान होणार, सत्ताबदल होणार हेदेखील निश्चिंत असते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe