97632 06212 pwatsaru@yahoo.com

अभिजनवादी स्मरणरंजनात्मक भाषा'बनाव'


'मी काय ओल्तो..’.' हा अग्रलेख आणि त्याआधीच्या बातमीतली माधुरी पुरंदरे यांनी सुमारे पन्नासेक लोकांसमोर एका मराठी क्रियापदाच्या 'हिंदीकरणा'च्या उदाहरणातून सांप्रतकालीन भाषाभेसळीविषयी व्यक्त केलेली स्मरणरंजनात्मक चिंता वाचली. अशा चिंता व्यक्त करण्याची दोन मुख्य कारणं म्हणजे भाषेच्या प्रवाहीपणाला सोयीस्कर नकार देण्याचा आग्रह आणि आपल्या बालपणी सगळं आलबेल होतं, मात्र आता ते बिघडलं, हा समज.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe