97632 06212 pwatsaru@yahoo.com

जनकाँग्रेसच्या शंभरीतला राजकीय पेच


आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक जन-पक्ष म्हणून काँग्रेसला शंभर वर्षे होत आहेत. अशावेळी एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचे भवितव्य काय हा प्रश्न उभा झाला आहे. अर्थात मुद्दा केवळ काँग्रेस टिकण्या-न टिकण्याचा नाही. इथल्या जनतेने काँग्रेसच्या माध्यमातून नव जीवनाच्या आपल्या आकांक्षा व्यक्त केल्या आणि एक राष्ट्रीय स्वरूपाची, मध्यममार्गी, आधुनिक राजकीय परंपरा व क्षमता निर्माण केली, जोपासली. त्यामुळे खरा प्रश्न या साऱ्याचे भवितव्य काय हा आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe