97632 06212 pwatsaru@yahoo.com

शेतीचा प्रश्‍न : चुकीची कथनं नको


बाजारभाव कोसळतात तेव्हा हमीभावाच्या मार्फत मिळणारी उत्पन्नाची कि’मान शाश्‍वती काही खुल्या व्यापाराच्या तत्त्वाला छेद देणारी गोष्ट नाही. हमीभावाचा विमा किंवा तसे वचन नसेल तर अनेक गरीब शेतकरी या व्यापाराच्या खेळातून बाहेत फेकले जाऊ शकतात. उणे सबसिडीच्या चुकीच्या आकलनातून आणि त्यावर आधारित तथाकथित स्वातंत्र्यवादाच्या प्रभावातून शेतकरी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी मुक्त होण्याची गरज आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe