97632 06212 pwatsaru@yahoo.com

महिला आरोग्याचे प्रश्‍न


भटका-विमुक्त समाज हा मूलतः जमातीय असल्याने वेशभूषा, देवींच्या मूर्ती, म्हणी, वाक्प्रचार, दुःख अथवा आनंदाच्या प्रसंगी स्त्रियांना असलेले महत्त्व यावरून या समाजात मातृसत्ताक अवशेष पहावयास मिळतात. मानवी समाज विकासाच्या प्रकि‘येत असे काही समाज गट जसे पितृसत्ताक बनले तशी स्त्रियांच्या अवनतीला सुरुवात झाली व त्यांच्या जगण्याचे आणि आरोग्यपूर्ण जीवनाचे प्रश्‍न जटील बनले. अंधश्रद्धाळू रूढी, प्रथा, परंपरा यात तिला पुरतेपणाने अडकवले गेले. आधुनिक वैद्यकीय सेवा अभावानेच तिच्या वाट्याला आल्या.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe