97632 06212 pwatsaru@yahoo.com

महिलांचे प्रश्‍न : आकलन व उपाय


कोणतही समाज समूहाची स्थिती-गती ही त्यांच्या महिलांच्या स्थितीवरून जोखता येते, असे सर्वसाधारणपणे ’मानले जाते. भटक्या-विमुक्तातील बऱ्याच जमाती ह्या मातृसत्ताक-स्त्रीसत्ताक जमात जीवनाचा भाग होत्या असे आपणाला त्यांच्या इतिहासावरून समजते. पण ह्या जमाती जात-सामंती आणि वसाहतवादी व्यवस्थेच्या दायऱ्यात आल्या आणि ब्राह्मणी पितृसत्ताक बनल्या.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe