भटक्या-विमुक्तांच्या स्थितीकडे मागे वळून पाहताना अनेक प्रकारची व्यामिश्रता आपणाला पहावयास मिळते. गुन्हेगार जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती अशी अनेक नामाभिधाने भटक्यांना त्या-त्या वेळच्या सत्तांनी दिली आहेत. त्यांच्या नागवलेपणाची मात्रा यामुळे कमी झालेली नसल्याने याच जमातीमध्ये अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यांनी आपल्या मुक्तीची चळवळ उभारली. साधारणतः 1970च्या दशकापासून या चळवळीचे साक्षीदार, बिनीचे शिलेदार आणि भारत सरकारच्या भटके-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेल्या लेखकांनी आपल्या चळवळीतील सवंगड्यांविषयी आणि सरकारविषयी आलेले अनुभव रेखाटले आहेत.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.