97632 06212 pwatsaru@yahoo.com

१९८०नंतरच्या निबंधांमधील चित्रण


आत्मनिष्ठ आणि लालित्यपूर्ण काव्यात्मकतेचा अपूर्व संगम म्हणजे मराठी ललित निबंध होय. भटक्या-विमुक्तांच्या जीवनाला आविष्कृत करून १९८०नंतर मराठी ललित निबंधाला समाजनिष्ठ करण्याचे कार्य शंकरराव खरात, अनिल अवचट, लक्ष्मण माने, रामनाथ चव्हाण, जयराज रजपूत, लक्ष्मण गायकवाड आदी लेखकांनी केले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe